शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

धक्कादायक! ...म्हणून वडिलांनी तब्बल 17 दिवस डीप फ्रीजरमध्ये ठेवला मुलाचा मृतदेह; सांगितलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 22:04 IST

Crime News : वडिलांचा आरोप आहे की, तरुणीने लाखोंची संपत्ती स्वत:च्या नावावर केली आहे. त्यानंतर ती शिवांकला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत होती.

ठळक मुद्देशिवांगच्या मृत्यू प्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली नाही, एवढंच नाही तर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्टही देण्यात आलेला नाही.शिवांक बेशुद्ध झाला आहे. त्याचं शरीर पिवळे पडले आहे. ते तिथं पोहोचले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं, यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

सुलतानपूर - दिल्लीत काही दिवसांपूर्वी शिवांक पाठक (३२) या तरुणाचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. तो उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथील राहणारा होता. शिवांकच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी तब्बल १७ दिवस त्याचा मृतदेह डीप फ्रीजरमध्ये प्रिझर्व करून घरातच ठेवला होता. त्याच्या त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. मात्र, जेव्हा ते पोलीस ठाण्यात गेले तेव्हा कोणताही गुन्हा दाखल केला नाही. या सर्व प्रकारानंतर तरुणाच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल करीत एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे, असं वडिलांचं म्हणणं आहे. 

शिव प्रसाद पाठक लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मोठा मुलगा शिवांक २०१२ मध्ये दिल्लीला गेला होता. तेथे एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होता. यादरम्यान त्याने एका अन्य व्यक्तीसोबत मिळून एक कंपनी सुरू केली. कंपनीत एचआर म्हणून नोकरी करीत असलेल्या तरुणीसोबत शिवांक मे २०१३ मध्ये लग्न केलं.

वडिलांचा आरोप आहे की, तरुणीने लाखोंची संपत्ती स्वत:च्या नावावर केली आहे. त्यानंतर ती शिवांकला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत होती.१९ जुलै २०२१ रोजी शिवांक आपला लहान भाऊ इशांकला फोन करुन आपल्या जीवाचं काहीतरी बरंवाईट होण्याबाबत भीती व्यक्त केली होती. त्यावेळी तो म्हणाला होता की, त्याची हत्या केली जाऊ शकते किंवा कोणत्या गुन्हेगारीत अडकवलं जाऊ शकतं. या फोनवरील संवादाचं रेकॉर्डिंग इशांकच्या मोबाइलमध्ये आहे.

रेल्वेत नोकरी करणारा इशांक लखऊनमध्ये तैनात आहे. तो म्हणाला की, शिवांकची पत्नी गुलरीन कौरने दिल्लीतील मोतीनगर भागात राहणारी माझी बहीण पुनम मिश्रा हिला फोन करुन सांगितलं की, शिवांक बेशुद्ध झाला आहे. त्याचं शरीर पिवळे पडले आहे. ते तिथं पोहोचले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं, यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

शिवांगच्या वडिलांनी सांगितलं की, १ ऑगस्ट रोजी त्यांना मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली. हा मृत्यू संशयास्पद आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत हे प्रकरण पोलिसात दाखल केलं जात नाही, तोपर्यंत ते मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही. शिवांगच्या मृत्यू प्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली नाही, एवढंच नाही तर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्टही देण्यात आलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस