शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

धक्कादायक! 3 सख्ख्या भावांचे अपहरण आणि खून; जंगलात फेकून दिले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 13:40 IST

7 आणि 5 वर्षीय मुलांचे मृतदेह पोलिसांना सापडले असून, तिसऱ्याचा शोध सुरू आहे.

Rajasthan Crime News:दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवडी येथून अपहरण करण्यात आलेल्या तीन मुलांपैकी दोन मुलांचे मृतदेह आज दक्षिण दिल्लीतील मेहरौली जंगलात सापडले आहेत. राजस्थान आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेत मुलांचे मृतदेह सापडले. दोघांचे वय 7 वर्षे आणि 5 वर्षे असल्याचे सांगण्यात येत असून, आता तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. अपहरणकर्त्यांनी तिघांच्याही खुनाची कबुली दिली आहे.

तीन सख्ख्या भावांचे अपहरणतिन्ही मुलांची जंगलात हत्या केल्याचे अपहरणकर्त्यांने सांगितले. राजस्थान पोलीस आज दोन अपहरणकर्त्यांना घेऊन दिल्लीच्या मेहरौलीच्या जंगलात पोहोचले. अपहरणकर्त्यांच्या सांगण्यावरून दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत, तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. भिवडीतील लेबर कॉलनीतून या तिघांचे अपहरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे तिघे सख्खे भाऊ आहेत.

घरातून तिघे अचानक गायब झाले होतेतीन महिन्यांपूर्वी भिवडीच्या लेबर कॉलनीत ज्ञानसिंग राहायला आले. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले ज्ञान सिंह पत्नी उर्मिला आणि 6 मुलांसह येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. शनिवारी रात्री 11 वाजता पती-पत्नी घरी परतले असता त्यांना तीन मुले अमन, विपिन आणि शिव घरात नसल्याचे दिसले, तर त्यांची लहान मुलगी घरातच खेळत होती.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन अपहरणकर्त्यांना अटक केली. अपहरणकर्त्यांनी सांगितले की, तीन मुलांची हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह दिल्लीच्या मेहरौली जंगलात फेकून दिला. सध्या अपहरणकर्त्यांच्या सांगण्यावरून दोन मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. मुलांचे अपहरण का करण्यात आले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानKidnappingअपहरणDeathमृत्यूPoliceपोलिसdelhiदिल्ली