शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नेपाळमध्ये भारतीय कुटुंबातील चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:59 IST

त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूपानडेही जिल्ह्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपश्चिम नेपाळमधील नंबर 5 प्रांतातील सिद्धार्थनगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.प्राथमिक वृत्तानुसार, या चौघांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असावा असा नेपाळ पोलिसांनी अंदाज

काठमांडू - भारतातील एकाच कुटुंबातील दोन मुलांसह चार भारतीय नागरिकांचा नेपाळमध्ये पोत्यांच्या ढिगाखाली चिरडल्यामुळे मृत्यू झाला. पश्चिम नेपाळमधील नंबर 5 प्रांतातील सिद्धार्थनगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहजाद हुसेन (वय ३०), त्यांची पत्नी सब्बाद खातून आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा यांचा भाड्याच्या खोलीत पोत्याच्या ढिगाऱ्याखाली चिरडून मृत्यू झालेल्या स्थितीत आढळून आले. ते मूळ बिहारचे होते. प्राथमिक वृत्तानुसार, या चौघांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असावा असा नेपाळ पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूपानडेही जिल्ह्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.गेल्या आठवड्यात नेपाळमध्ये केरळमधील चार अल्पवयीन मुलांसह आठ भारतीय पर्यटकांचा मकवानपूर जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये खोलीत असलेल्या हीटरमधून संशयित गॅस गळतीमुळे ते बेशुद्ध पडून मृत्यू झाला होता. 

 

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतDeathमृत्यूPoliceपोलिसBiharबिहार