शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

अनधिकृत नागरिकांची पोलिसांकडे माहिती विचारली; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:53 PM

अशा प्रकारची माहिती ‘आरटीआय’च्या कायद्यातून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देमुंबईत गेल्या ५ वर्षात भारतीय नसलेल्या ज्या परदेशी नागरिकांना पकडले आहे आणि परदेशी रवानगी केलेवास्तविक अशी माहिती स्वत:हून माहिती अधिकार कायदा २००५ चे कलम ४ अंतर्गत स्वत:हून प्रकटीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

मुंबई - शहर व उपनगरात अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती देण्यास मुंबईपोलिसांनी नकार दिला आहे. अशा प्रकारची माहिती ‘आरटीआय’च्या कायद्यातून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मुंबईत गेल्या ५ वर्षात भारतीय नसलेल्या ज्या परदेशी नागरिकांना पकडले आहे आणि परदेशी रवानगी केले, तसेच परदेशी नागरिकांना ज्या कलमाखाली अटक केली आहे, याबाबतची आकडेवारी जेष्ठ आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मागितली होती. मात्र, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील भाग-६ चे कलम २४ (१) अनुसार नोंदणी, व्हिसा आणि अन्य भारतात वास्तव्यास असलेल्यांची माहिती ही माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आली असल्याचे कळविले आहे. मात्र, गलगली यांनी त्याला आक्षेप घेताना मुंबई पोलिसांनी याबाबत आपल्या परीने अर्थ लावला आहे. वास्तविक अशी माहिती स्वत:हून माहिती अधिकार कायदा २००५ चे कलम ४ अंतर्गत स्वत:हून प्रकटीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता