शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जेवणात मासिक पाळीचे रक्त मिसळून संक्रमित करण्याचा डाव; पतीचा पत्नीवर खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 20:07 IST

Crime News : पोलिसात तक्रार आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून याप्रकरणी अहवाल मागवला होता. आता या आरोपांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले आहे.

दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. पतीने असा आरोप आहे की, पत्नीने मासिक पाळीचे रक्त जेवणात मिसळले आणि ते तिच्या पतीला दिले, ज्यामुळे त्याला गंभीर संसर्ग झाला. या व्यक्तीने गेल्या वर्षी १२ जून रोजी पत्नी आणि तिच्या पालकांविरुद्ध कवी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.पोलिसात तक्रार आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून याप्रकरणी अहवाल मागवला होता. आता या आरोपांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले आहे. या बोर्डाच्या अहवालानंतर गाझियाबाद पोलीस पुढील कारवाई करतील.एफआयआरमध्ये त्याच्या दाव्यांची शहनिशा करण्यासाठी त्या व्यक्तीने वैद्यकीय अहवालही सादर केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून, कवी नगर पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भादंवि कलम ३२८ आणि १२०बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न खाल्ल्यानंतर आजारी पडल्यानंतर पतीची वैद्यकीय चाचणी केली, असा दावा तक्रारकर्त्याने केला आहे. तपासणीत त्याच्या शरीरात संसर्ग झाल्यामुळे सूज असल्याची माहिती समोर आली. २०१५ मध्ये लग्न झालेवास्तविक, तक्रारदार व्यक्तीचे २०१५ साली लग्न झाले होते. या जोडप्याला एक मुलगाही आहे. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पत्नीने वारंवार सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा आग्रह धरला, परंतु पती आई-वडिलांना सोडण्यास तयार नव्हता. यावरून त्यांच्यात अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे होत होती.जादूटोण्याचाही आरोपपीडित महिलेचा आरोप आहे की, महिलेच्या आई-वडिलांनी आणि तिच्या भावाने तिला जेवणात 'विष' टाकण्यासाठी आणि तिच्याविरुद्ध 'विविध प्रकारचे जादूटोणा' वापरण्यास प्रवृत्त केले होते. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्ली