शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

"माझ्या मुलाला पोलीस ऑफिसर व्हायचं होतं"; एकुलत्या एका लेकाच्या हत्येनंतर वडिलांचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 10:33 IST

नववीच्या वर्गात शिकणाऱ्या वैभवच्या हत्येने त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

दिल्लीतील वजिराबाद येथे नववीच्या वर्गात शिकणाऱ्या वैभवच्या हत्येने त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. वैभवचे वडील विकास गर्ग यांनी मुलाच्या हत्येनंतर टाहो फोडला. तो आमचा एकुलता एक मुलगा होता. माझ्या मुलाला पोलीस ऑफिसर व्हायचं होतं. माझ्या कुटुंबाचा एकमेव आधार, वंशाचा दिवा गेला असं म्हटलं आहे. वैभवला पोलीस व्हायचं असल्याने तो रोज व्यायाम करायचा. त्याची उंची ६ फूट होती. तीन दिवसांपूर्वीपर्यंत सर्व काही चांगलं चाललं होतं. अचानक सर्व उद्ध्वस्त झालं असं वैभवच्या आईने सांगितलं.

विकास गर्ग यांनी मुलाच्या अपहरणापासून ते खंडणी कॉल आणि हत्येपर्यंतच्या संपूर्ण घटनेबद्दल सांगितलं. "वैभव २३ मार्च रोजी संध्याकाळी ७:२५ वाजता घराबाहेर पडला होता. त्याने त्याच्या आईला सांगितलं होतं की १५ ते २० मिनिटांत परत येईन. मी कामावर गेलो होतो. रात्री ९.३० वाजता कामावरून घरी परत आलो तेव्हा पत्नीने वैभवचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचं सांगितलं."

"वैभवचा फोन आला नाही"

"मला वाटलं की, फोनची बॅटरी संपली असावी, कारण असं अनेक वेळा घडलं. जेव्हा फोनची बॅटरी संपली तेव्हा तो मित्राच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या मोबाईलवरून कॉल करायचा. त्या रात्री कुटुंबातील सदस्यांनी ११ वाजेपर्यंत वाट पाहिली. वैभवचा फोन आला नाही. मी रात्री ११ ते १२ च्या सुमारास चौकशी केली. जेव्हा काहीच माहिती मिळाली नाही तेव्हा थेट पोलीस स्टेशनला गेलो. त्यांना सर्व माहिती दिली."

"तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे"

"सोमवारी (२४ मार्च) दुपारी १:४० वाजता वैभवच्या नंबरवरून खंडणीचा फोन आला. फोन करणाऱ्या मुलाने म्हटले, तुमच्याकडे तीन दिवसांचा वेळ आहे, १० लाख रुपये खंडणी द्या. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, जर तुम्ही पोलिसांना सांगितलं तर आम्ही तुमच्या मुलाला मारून टाकू. हे ऐकून मला धक्काच बसला. यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. मोबाईलही बंद झाला. त्यानंतर दुसरा कोणताही फोन आला नाही" असं विकास गर्ग यांनी सांगितलं आहे. वैभवचं अपहरण करून नंतर त्याची हत्या करण्यात आली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणPoliceपोलिसdelhiदिल्ली