शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

धक्कादायक! वडिलांनी केली होती तीन लग्ने, दुसऱ्या पत्नीच्या मुलाने एक एक करून केले तीन मर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 12:44 PM

वैशाली नगरमध्ये राहणारे अनोखी लाल मालवीय हे एमपीईबीमध्ये कार्यरत आहे. त्यांनी तीन लग्ने केली होती. पहिलं लग्न दरगूबाईसोबत केलं होतं जी नंतर पतीला सोडून निघून गेली होती.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) सीहोर (Sehore) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोडिया छितू गावात ३५ वर्षीय नरेंद्र मालवीयने आपल्या कौटुंबीक जमिनीच्या वादातून तीन लोकांची हत्या केली आहे. ट्रिपल मर्डर (Triple Murder) मुळे संपूर्ण परिसरात ही एकच खळबळ उडाली आहे. आरोपी घटनास्थळावरून (Sehore Triple Murder) फरार झाला आहे. तर पोलिसांनी आरोपीवर १० हजारांचं बक्षीस घोषित केलं आहे.

वैशाली नगरमध्ये राहणारे अनोखी लाल मालवीय हे एमपीईबीमध्ये कार्यरत आहे. त्यांनी तीन लग्ने केली होती. पहिलं लग्न दरगूबाईसोबत केलं होतं जी नंतर पतीला सोडून निघून गेली होती. त्यानंतर अनोखीलालने दुसरं लग्न गोकलबाईसोबत केलं होतं. या लग्नातून त्यांना नरेंद्र हा मुलगा झाला. या दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर अनोखीलालने चिंताबाईसोबत तिसरं लग्न केलं. यानंतर त्यांना दोन मुली पूनम आणि पूजा तसेच एक मुलगा कपिल झाला. (हे पण वाचा : पत्नीने फावड्याने दारूड्या पतीची केली हत्या, पोलिसांसमोर दोन मुलींनी केला खुलासा)

असं सांगितलं जात आहे की, कौटुंबीक जमिनीचा वाद बराच दिवसांपासून सुरू होता. अशात दुसऱ्या पत्नीचा मुलगा नरेंद्रने कोडिया छीतू गावात शेतावरी घरात राहणारी सावत्र आई ५० वर्षीय चिंताबाई, मावशी ४० वर्षीय अयोध्याबाई आणि सावत्र बहीण २६ वर्षीय पूनमची हत्या केली. आरोपी हत्या करून घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्यावर १० हजार रूपयांचं बक्षीसही ठेवलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी