शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई, एक वर्षाने परतली तर पंचायतने दिली 'ही' शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 11:47 IST

दोन मुलांची आई एका अविवाहित तरूणाच्या प्रेमात पडली आणि दोन्ही मुलांना व पतीला सोडून त्याच्यासोबत पळून गेली.

'जब प्यार किया तो डरना क्या' तुम्ही हा डायलॉग तर नक्कीच ऐकला असेल. मात्र, झारखंडच्या एका प्रेमी युगुलाला प्रेम करणं आणि पुन्हा गावात परत येणं चांगलंच महागात पडलं आहे. चतरा या गावातील दोन मुलांची आई एका अविवाहित तरूणाच्या प्रेमात पडली आणि दोन्ही मुलांना व पतीला सोडून त्याच्यासोबत पळून गेली. इतकेच नाही तर महिला आधीच विवाहित असूनही दोघांनी लग्नही केलं.

इथपर्यंत तर सगळं काही ठिक होतं. पण जेव्हा पळून गेल्यावर आणि लग्न केल्यावर एक वर्षांनी जेव्हा दोघे गावात परतले तेव्हा तिथेच नाही तर आजूबाजूच्या गावातही एकच गोंधळ उडाला. घाईघाईत चार गावातील लोकांनी पंचायत बोलवली आणि पती-पत्नीला शिक्षा सुनावली. दोघांना गाव सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा यानेही मन नाही भरलं तर गावातील महिलांनी आधी तरूणाने तर नंतर महिलेचे केस कापण्याचा प्रयत्न केला. (हे पण वाचा : बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाचा हाय व्होल्टेज ड्रामा, घोडीवरून उतरून सर्वांसमोर काढले कपडे आणि...)

महिलेच्या या वागण्याने तिचा पती इतका संतापला होता की, त्याने पत्नीच्या प्रियकराच्या वडिलांना मारहाण केली. त्यानंतर पंचायतने पती-पत्नीला गाव सोडून जाण्याचा आदेश दिला. गावात राहणाऱ्या राजेश भुईयांने गावातीलच विशेश्वर भुईयांची पत्नी बबीता देवीसोबत फरार झाला होता. ती दोन मुलांची आई आहे. आरोपी महिलेला घेऊन साधारण १ वर्षापर्यंत फऱार होता. जेव्हा गावातील लोकांना याबाबत समजलं तर त्यांनी त्यांच्या बहिष्कार घातला. (हे पण वाचा : अजबच! स्वत:च्या अपत्यासोबत विवाह करण्याची इच्छा, परवानगीसाठी घेतली कोर्टात धाव)

पंचायतने त्यांना शिक्षा सुनावताना हेही सांगितले की, गावात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेतला जात आहे. यादरम्यान काही लोक संतापले आणि त्यांनी दोघांचं टक्कल करून त्यांना चपलांचा हार घालून त्यांची धींड काढण्याची मागणी केली होती. तर महिलेच्या पहिल्या पतीने तिच्या दुसऱ्या पतीच्या वडिलांना भर लोकांमद्ये बेदम मारहाण केली. 

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी