शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जालना: मोबाईल खराब केला... सातवी शिकणाऱ्या मुलाने महिलेची दगडाने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:03 IST

वापरायला दिलेला मोबाईल पाण्यात पाडला आणि खराब झाला. त्यामुळे चिडलेल्या मुलाने चक्क महिलेची दगडानेच हत्या केली. 

Maharashtra Crime: हादरवून टाकणारी एक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. सातवीत शिकणाऱ्या एका मुलाने एका महिलेची डोक्यात दगडाने हल्ला करून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने हत्या केल्याची कबुली दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात ही घटना घडली आहे. टेंभी अंतरवाली गावातील मीराबाई बोंढारे या महिलेने शेतातच शेजारी राहणाऱ्या मुलाकडून मोबाईल घेतला. कॉल करण्यासाठी महिलेने मोबाईल घेतला होता. 

वाचा >>"साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा"; ढसाढसा रडत पतीची पोलिसांत धाव

महिलेकडून चुकीने मोबाईल पाण्यात पडला आणि खराब झाला. महिलेने पाण्यात पाडून मोबाईल खराब केल्याचा मुलाला राग आला. १३ वर्षाच्या मुलाने रागाच्या भरात मीराबाई यांच्या डोक्यात दगड घातला आणि हत्या केली. 

हत्या केल्याचे कसे आले उघडकीस?

२५ मार्च रोजी ही घटना घडली होती. हत्या झाल्याचे समोर आले. पण, हत्या कोणी केली आणि का केली? याबद्दल कोणतीही माहिती प्राथमिक तपासात कळली नाही. 

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी संबंधित मुलालाही ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांना घाबरून त्याने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. मोबाईल खराब केल्याच्या रागातून हत्या केल्याचेही त्याने सांगितले. 

पोलिसांनी या मुलाला बालसुधारगृहात पाठवले असून, ही घटना समोर आल्यानंतर पंचक्रोशीतील गावांमध्ये खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीसDeathमृत्यूPoliceपोलिस