शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जालना: मोबाईल खराब केला... सातवी शिकणाऱ्या मुलाने महिलेची दगडाने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:03 IST

वापरायला दिलेला मोबाईल पाण्यात पाडला आणि खराब झाला. त्यामुळे चिडलेल्या मुलाने चक्क महिलेची दगडानेच हत्या केली. 

Maharashtra Crime: हादरवून टाकणारी एक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. सातवीत शिकणाऱ्या एका मुलाने एका महिलेची डोक्यात दगडाने हल्ला करून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने हत्या केल्याची कबुली दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात ही घटना घडली आहे. टेंभी अंतरवाली गावातील मीराबाई बोंढारे या महिलेने शेतातच शेजारी राहणाऱ्या मुलाकडून मोबाईल घेतला. कॉल करण्यासाठी महिलेने मोबाईल घेतला होता. 

वाचा >>"साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा"; ढसाढसा रडत पतीची पोलिसांत धाव

महिलेकडून चुकीने मोबाईल पाण्यात पडला आणि खराब झाला. महिलेने पाण्यात पाडून मोबाईल खराब केल्याचा मुलाला राग आला. १३ वर्षाच्या मुलाने रागाच्या भरात मीराबाई यांच्या डोक्यात दगड घातला आणि हत्या केली. 

हत्या केल्याचे कसे आले उघडकीस?

२५ मार्च रोजी ही घटना घडली होती. हत्या झाल्याचे समोर आले. पण, हत्या कोणी केली आणि का केली? याबद्दल कोणतीही माहिती प्राथमिक तपासात कळली नाही. 

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी संबंधित मुलालाही ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांना घाबरून त्याने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. मोबाईल खराब केल्याच्या रागातून हत्या केल्याचेही त्याने सांगितले. 

पोलिसांनी या मुलाला बालसुधारगृहात पाठवले असून, ही घटना समोर आल्यानंतर पंचक्रोशीतील गावांमध्ये खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीसDeathमृत्यूPoliceपोलिस