शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धूम-धडाक्यात सुरू होतं लग्न, तेव्हाच मंडपात तरूणाची पहिली पत्नी पोहोचली; मग झालं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 17:21 IST

पोलीस आणि झालेला गोंधळ पाहून लग्नात धावपळ झाली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस नवरदेवाला पकडून घेऊन गेले. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यात एका तरूणाच्या दुसऱ्या लग्नावेळी त्याची पहिली पत्नी पोलिसांना घेऊन पोहोचली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला. पोलीस आणि झालेला गोंधळ पाहून लग्नात धावपळ झाली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस नवरदेवाला पकडून घेऊन गेले. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

पूरनपूरचे प्रभारी हरीश बर्धन यांच्यानुसार, बरेली जनपदची सुमन देवीने पोलिसात तक्रार देत सांगितलं की, २८ नोव्हेंबर २०१२ मध्ये तिचं लग्न शाहजहांपूरच्या आशीष वर्मासोबत झालं होतं. सुमन देवीनुसार लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती आणि सासरचे लोक कमी हुंडा आणला म्हणून तिला टोमणे मारत होते आणि पैशांची मागणी करत होते. यावरून सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. (हे पण वाचा : लग्नाच्या दिवशीच गायब झाला नवरदेव, तिचं दुसऱ्याशी लग्न झाल्यावर परतला आणि अजब सत्य आलं समोर)

बर्धन यांनी सांगितलं की, यादरम्यान पीडितेला माहिती मिळाली की, सोमवारी तिच्या पतीचं पूरनपूर भागातील मंगलम लग्न मंडपात पीलीभीत जनपदच्या मुलीसोबत लग्न आहे. तेव्हा तिने पूरनपूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली आणि पोलिसांना घेऊन लग्न मंडपात पोहोचली.

पोलिसात दिलेल्या तक्रारीत पीडिता म्हणाली होती की, तिचा तिच्या पतीसोबत अजून घटस्फोट झालेला नाही. ना कोणत्याही प्रकारचा न्याय निवाडा झालाय. तिच्याकडून ठोकण्यात आलेली केस कोर्टात सुरू आहे. त्यावर निर्णय येणं बाकी आहे. अशात नियमाच्या विरूद्ध तिचा पती दुसरं लग्न करत होता. (हे पण वाचा : एकाच दिवशी, एकाच मुहूर्तावर तरूणाचं दोन बहिणींशी लग्न, नवरदेवाला अटक; समोर आला मोठा ट्विस्ट...)

पोलीस नवरदेवाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तिथे आरोपीची चौकशी केली गेली. प्रभारी हरीश वर्धन म्हणाले की, पोलीस पोहोचण्याआधीच लग्न पार पडलं होतं. आता पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी