शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पतीला संशय, महिलेने दीर, तीन मुलींसह नदीत उडी घेतली; चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 21:29 IST

या घटनेत तीन मुलांसह दिर अशा चौघांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देरायबरेलीच्या गुरुबख्शगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अघौरा येथे ही धक्कादायक घटना घडली. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले होते.

रायबरेली - उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका विवाहित महिलेने आपल्या तीन मुली आणि दिरासह नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत तीन मुलांसह दिर अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. लोकांनी विवाहित महिलेला वाचवले आहे.रायबरेलीच्या गुरुबख्शगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अघौरा येथे ही धक्कादायक घटना घडली. येथे एक विवाहित महिला तिच्या दिरासह तीन मुलांना घेऊन नदीत उडी मारली. गडबडीने लोकांनी मदत करून त्या महिलेला सुखरुप नदीबाहेर काढून वाचवले.परंतु, दुर्दैवाने या महिलेचा दिर आणि तीन मुले वाचू शकले नाहीत. आतापर्यंत दिर आणि दोन मुलींचे मृतदेह सापडले आहेत, तर एका मुलीचा शोध सुरू आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले होते.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तसेच पोलीस महिलेची विचारपूस करत आहेत. प्राथमिक तपासात पती-पत्नीमधील वाद असल्याचे उघडकीस आले आहे. महिलेने पती तिला मारहाण करून अत्याचार करत असल्याचा आरोप केला असून त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश