शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारत - नेपाळ सीमेवर हाय अलर्ट; उत्तर प्रदेशात घुसले दोन दहशतवादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 16:27 IST

भारत - नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअब्दुल समद व इलियास हे दोन पाहिजे असलेले दहशतवादी उत्तर प्रदेशात घुसले असून ते नेपाळच्या सीमेवरून पळून जाऊ शकतात. हे दोघेही भारत - नेपाळ सीमेला लगत असलेल्या जिल्ह्यामार्गे नेपाळमध्ये पलायन केले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बस्ती - आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दोन दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशात प्रवेश केल्याच्या गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर भारत - नेपाळच्या सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. बस्ती क्षेत्रातील पोलिस महानिरीक्षक आशुतोष कुमार यांन सांगितले की, गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल समद व इलियास हे दोन पाहिजे असलेले दहशतवादी उत्तर प्रदेशात घुसले असून ते नेपाळच्या सीमेवरून पळून जाऊ शकतात. त्यामुळे भारत - नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे, महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थनगरसह नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यांत पोलिसांनी सतर्क होऊन बंदोबस्त वाढवला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हे दहशतवादी भारत - नेपाळ सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातून नेपाळमध्ये पळून जाऊ शकतात. त्यांच्या शोधार्थ संपूर्ण गोरखपूर झोनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दहशतवादी शेवटचे सिलिगुडीमध्ये दिसले होतेहे दोन दहशतवाद्यांना पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे शेवटचे दिसले होते. हे दोघेही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशात दाखल झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि हे दोघेही भारत - नेपाळ सीमेला लगत असलेल्या जिल्ह्यामार्गे नेपाळमध्ये पलायन केले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

टॅग्स :terroristदहशतवादीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसIndiaभारतNepalनेपाळBorderसीमारेषा