शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

...अखेर चुकीची दुरुस्ती, २४७ अंमलदाराच्या पदोन्नतीसह बदल्या केल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 9:32 PM

मुंबईतील१७७ जणांचा समावेश

ठळक मुद्देमहानिरीक्षक ( आस्थापना) राजेश प्रधान यांनी गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी केले . त्यामुळे सबधितांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मुंबई  -   सेवानिवृत्तीला अवघी काही वर्षे शिल्लक राहिली  असताना  अंमलदाराना मूळ घटकांपासून ४००,५०० किलोमीटर दुरच्या ठिकाणी बदली करण्यातील चूक अखेर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या  अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना उमगली आहे.  उपनिरीक्षक म्हणून बढती देताना  अन्य घटकांत बदली केलेल्या राज्यातील २४७ अधिकाऱ्याच्या बदल्या रद्द करून त्यांना मूळ घटकात नेमण्यात आले आहे. महानिरीक्षक ( आस्थापना) राजेश प्रधान यांनी गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी केले . त्यामुळे सबधितांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

बदली रद्द झालेल्यामध्ये मुंबईतील १७७ पीएसआयचा समावेश आहे. उपनिरीक्षकाच्या अहर्ता परीक्षा २०१३मधील  उत्तीर्ण १०६१ अंमलदाराना २२ ऑक्टोबरला पदोन्नतीचे आदेश प्रधान यांनी जारी केले होते. मात्र सद्या कार्यरत असलेल्या घटकांत रिक्त जागा असताना त्यांना रोटेशन पद्धतीने  नागपूर, अन्य ठिकाणी बदली केली होती. एका ठिकाणी ३२,३३ वर्षे सेवा केल्यानंतर नोकरीची काही वर्षे शिल्लक असताना त्यांच्या अन्यत्र बदल्या केल्याने कौटुंबिक व अन्य समस्यांना सामोरे जावे लागणार  होते, या विक्षिप्त धोरणामुळे संबधितांकडून नाराजी व्यक्त होत होती. बदली रद्द करण्यासाठी घटक प्रमुखाकडून२४७ जणांनी अर्ज केले होते. अखेर चूक लक्षात आल्याने  त्याची दखल प्रधान यांनी पूर्वीचा आदेश रद्द केला. सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी पदोन्नती देण्याच्या सूचना घटक प्रमुखांना केल्या आहेत.४०० अधिकाऱ्याच्या बदल्याचे गॅझेट 

महासंचालक कार्यालयातून  होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यासाठी ५ वेळा मुदतवाढीला  ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.  मात्र शुक्रवारी ईद मिलादची सुट्टी असल्याने आज अखेरची मुदत होती. तो मुहूर्त  साधत  निशस्त्र,राखीव दल, वायरलेस, एमटी  आदी विभागातील सुमारे ४००वर  निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र विनंतीच्या बदल्या अमान्य करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईTransferबदली