शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चोरीच्या भीतीने आई वडिलांनी मुलांच्या पायात साखळी बांधून लावले कुलूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 21:49 IST

Crime News : या चोरीच्या भीतीने पालकांनी मुलांचे हात पाय साखळीने बांधून कुलूप लावून घेतले आहेत.

ठळक मुद्दे मिळालेल्या माहितीनुसार, माहुआ खेडा पोलिस ठाण्याच्या सरोज नगरात रस्त्यावर झोपडी बांधून काही लोहार कुटुंबे राहत आहेत.

अलिगड - उत्तर प्रदेशच्या अलिगड जिल्ह्यातील ठाणे कुर्शी परिसरातील ठाणे महुआ खेडा परिसरातील सरोज नगरमध्ये आई-वडिलांनी मुलांचे हात पाय साखळ्यांनी बांधून त्यांना कुलूप लावले. २ आठवड्यांपूर्वी एका लहान मुलीची चोरी झाली होती. या चोरीच्या भीतीने पालकांनी मुलांचे हात पाय साखळीने बांधून कुलूप लावून घेतले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, माहुआ खेडा पोलिस ठाण्याच्या सरोज नगरात रस्त्यावर झोपडी बांधून काही लोहार कुटुंबे राहत आहेत. लोहार कुटुंबे गरिबीमुळे रस्त्याच्या कडेला राहतात आणि कुटुंबासमवेत ते त्यांच्या मुलांसाठी जगतात.२२ जून रोजी एक २ वर्षाची मुलगी खाटेवर झोपली होती. त्याच वेळी पहाटे ४ वाजता अज्ञात व्यक्तीने झोपलेल्या मुलीला झोपडपट्टीतून उचलले व तिला आपल्याबरोबर घेऊन गेले. सकाळी नातेवाईकांना झोपेतून जाग आली तेव्हा मुलं तेथे नव्हता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. जेव्हा मुलीचा पत्ता लागला  नाही, तेव्हा घरातील सदस्यांनी पोलिस स्टेशन महुआ खेडा यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात मुलीचा बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा नोंदवूनही पोलिस हरवलेल्या २ वर्षाच्या मुलीचा शोध घेऊ शकले नाहीत. 

हरवलेल्या मुलीच्या कित्येक दिवसानंतरही पोलिसांना शोध लागला नाही. नंतर आजूबाजूच्या पालकांना आपल्या मुलांच्या चोरीची भीती सतावू लागली. त्यानंतर पालक चोरीच्या भीतीने आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यास जागरूक झाले. कुटुंबातील सदस्यांनी मुलांचे हात व पायात लोखंडी साखळ्यांनी बांधले आणि कुलूप लावले आणि त्या खाटांवर झोपायला लावले. जेणेकरून कोणीही त्यांच्या मुलांना उचलून घेऊन जाऊ शकणार नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशKidnappingअपहरणPoliceपोलिस