शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:10 IST

Crime News : सोशल मीडियावर कमेंट केल्या प्रकरणामुळे एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबादमधील इलायचीपूर गावातील जंगलात एका मुलाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी आरोपीला पकडले आहे. या प्रकरणी त्याच्याच तीन मित्रांना अटक केली. इंस्टाग्रामवर विनोदी कमेंट्स करण्यावरून झालेल्या वादानंतर झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपीने किशोरला चाकू आणि खंजीराने २७ वेळा भोसकून ठार मारले होते.

फिरायला नेण्याच्या बहाण्याने आरोपीने किशोराला त्याच्या घरातून आणले होते. त्याला मारण्यापूर्वी छोले-भटुरेही खायला दिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील खजुरी येथील श्रीराम कॉलनीत राहणारा १७ वर्षीय किशोर रेहानचा मृतदेह मंगळवारी रात्री इलायचीपूरच्या जंगलात आढळला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू तीव्र धक्क्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. रेहानच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी त्याचा मित्र वसीम, श्रीराम कॉलनी खजुरी दिल्लीचा रहिवासी साहिल उर्फ टली आणि कासिम विहार फेज २, इलायचीपूर येथील रहिवासी रेहान उर्फ पंडित यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...

बुधवारी रात्री पोलिस पथकाने कासिम विहार कॉलनीतून तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हे चौघेही खूप जुने मित्र होते. रिहानसह सर्वजण सोशल मीडियावर होते. रिहान वसीम आणि एका मुलीच्या इन्स्टाग्रामवर कमेंट करत असे. काही कमेंट्समुळे वसीम चिडला होता. यावरून रिहान आणि वसीममध्ये भांडणही झाले.

वसीमने बदला घेण्यासाठी कट रचला. रेहानला याबाबत संशयही येऊ दिला नाही.  मंगळवारी तो त्याच्या दोन मित्रांसह रेहानच्या घरी गेला आणि त्याला इलायचीपूरला आणून त्याची हत्या केली.

साहिलने रेहानला मागून पकडले आणि वसीमने त्याच्यावर चाकूने वार केले. रेहानने त्याच्यावर ब्लेडने वार केले. यामुळे तो जमिनीवर बेशुद्ध पडला. यादरम्यान, त्याच्या दिशेने येणारी एक कार पाहून, गुन्ह्याच्या ठिकाणी साहिलच्या हातातून चाकू पडला. घटनास्थळावरून पळून जाताना वसीमने काही अंतरावर जाऊन झाडाजवळ चाकू लपवला. पोलिसांनी चाकू आणि ब्लेड जप्त केले आहेत.

आरोपींनी आधी खायला दिले

कासिम विहारमध्ये राहणारा रेहान उर्फ पंडित हा देखील पूर्वी श्रीराम कॉलनीत राहत होता. त्याचे कुटुंब काही काळापूर्वी कासिम विहारमध्ये स्थलांतरित झाले. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, त्यांनी इलायचीपूरमध्येच हत्या करण्यासाठी कट रचला होता. याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी किशोरला त्याच्या घरी बोलावले. फिरायला जायचे सांगून वाटेत त्यांनी त्याला छोले-भटुरेही खायला दिले. फिरायला जाण्याच्या बहाण्याने त्यांनी किशोरला घटनास्थळी नेऊन खून केला. रेहान एसी-मेकॅनिकचे काम शिकत होता, तर त्याचे वडील दुबईमध्ये काम करतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम