शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

Crime News: मुंबईत गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता पती, इकडे पत्नीने मामाविरोधात दिली तक्रार, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 20:45 IST

Crime News:

जयपूर - राजस्थानमधील बांसवाडा येथे एका महिलेने आपल्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. या महिलेचा पती हा मेकअप आर्टिस्ट आहे. तसेच तो पत्नी आणि तीन मुलांना सोडून मुंबईत आला. येथे तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहू लागला. हळूहळू या तरुणावर कुटुंबीयांकडून दबाव वाढू लागला, तेव्हा त्याने परत आलो तर आपली गर्लफ्रेंड आत्महत्या करेल, अशी भीती व्यक्त केली. दरम्यान, या अजब प्रेमकहाणीमध्ये या महिलेने तिच्या पतीसह मामा आणि चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले की, तिचा पती मेकअप आर्टिस्ट आहे. २०१५ मध्ये आयोजित केलेल्या सामुहिक विवाहामध्ये त्यांचा विवाह झाला होता. हे लग्न मामाने ठरवले होते. लग्नानंतर काही वर्षे सारे काही ठिक होते. तीन मुलेही झाली. मात्र मुलांच्या जन्मानंतर पतीचं वर्तन बदललं. भांडणे होऊ लगाली. याचदरम्यान, पतीची ओळख चित्तोडगडमधील एका तरुणीशी झाली. दोघांमध्ये गाढ मैत्री झाली. हळूहळू त्यांच्यात प्रेम झाले. तसेच पती कुटुंबापासून दूर जाऊ लागला.

दरम्यान, हे नाते कायम ठेवण्यासाठी या दोघांमध्ये एक करार झाला होता. त्यानुसार पती सहा महिन्यात कुटुंबाला घेऊन मुंबईत येईल. त्यांना भेटण्यासाठी येईल. तसेच अन्य कुठल्या नात्यात राहणार नाही आणि मासिक खर्चासाठी पैसे देईल, असे ठरले. मात्र पतीने या सर्व बाबींचे उल्लंघन केले असा आरोप या महिलेने केला.

दरम्यान, त्या दोघांचे नाते मामाने जोडले होते. दुसऱ्या तरुणीसोबत पतीची भेट मामाने घालून दिली होती. त्यामुळे मामाविरोधात या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारRajasthanराजस्थानMumbaiमुंबई