शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Crime News: मुंबईत गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता पती, इकडे पत्नीने मामाविरोधात दिली तक्रार, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 20:45 IST

Crime News:

जयपूर - राजस्थानमधील बांसवाडा येथे एका महिलेने आपल्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. या महिलेचा पती हा मेकअप आर्टिस्ट आहे. तसेच तो पत्नी आणि तीन मुलांना सोडून मुंबईत आला. येथे तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहू लागला. हळूहळू या तरुणावर कुटुंबीयांकडून दबाव वाढू लागला, तेव्हा त्याने परत आलो तर आपली गर्लफ्रेंड आत्महत्या करेल, अशी भीती व्यक्त केली. दरम्यान, या अजब प्रेमकहाणीमध्ये या महिलेने तिच्या पतीसह मामा आणि चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले की, तिचा पती मेकअप आर्टिस्ट आहे. २०१५ मध्ये आयोजित केलेल्या सामुहिक विवाहामध्ये त्यांचा विवाह झाला होता. हे लग्न मामाने ठरवले होते. लग्नानंतर काही वर्षे सारे काही ठिक होते. तीन मुलेही झाली. मात्र मुलांच्या जन्मानंतर पतीचं वर्तन बदललं. भांडणे होऊ लगाली. याचदरम्यान, पतीची ओळख चित्तोडगडमधील एका तरुणीशी झाली. दोघांमध्ये गाढ मैत्री झाली. हळूहळू त्यांच्यात प्रेम झाले. तसेच पती कुटुंबापासून दूर जाऊ लागला.

दरम्यान, हे नाते कायम ठेवण्यासाठी या दोघांमध्ये एक करार झाला होता. त्यानुसार पती सहा महिन्यात कुटुंबाला घेऊन मुंबईत येईल. त्यांना भेटण्यासाठी येईल. तसेच अन्य कुठल्या नात्यात राहणार नाही आणि मासिक खर्चासाठी पैसे देईल, असे ठरले. मात्र पतीने या सर्व बाबींचे उल्लंघन केले असा आरोप या महिलेने केला.

दरम्यान, त्या दोघांचे नाते मामाने जोडले होते. दुसऱ्या तरुणीसोबत पतीची भेट मामाने घालून दिली होती. त्यामुळे मामाविरोधात या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारRajasthanराजस्थानMumbaiमुंबई