शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Crime News: मुंबईत गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता पती, इकडे पत्नीने मामाविरोधात दिली तक्रार, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 20:45 IST

Crime News:

जयपूर - राजस्थानमधील बांसवाडा येथे एका महिलेने आपल्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. या महिलेचा पती हा मेकअप आर्टिस्ट आहे. तसेच तो पत्नी आणि तीन मुलांना सोडून मुंबईत आला. येथे तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहू लागला. हळूहळू या तरुणावर कुटुंबीयांकडून दबाव वाढू लागला, तेव्हा त्याने परत आलो तर आपली गर्लफ्रेंड आत्महत्या करेल, अशी भीती व्यक्त केली. दरम्यान, या अजब प्रेमकहाणीमध्ये या महिलेने तिच्या पतीसह मामा आणि चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले की, तिचा पती मेकअप आर्टिस्ट आहे. २०१५ मध्ये आयोजित केलेल्या सामुहिक विवाहामध्ये त्यांचा विवाह झाला होता. हे लग्न मामाने ठरवले होते. लग्नानंतर काही वर्षे सारे काही ठिक होते. तीन मुलेही झाली. मात्र मुलांच्या जन्मानंतर पतीचं वर्तन बदललं. भांडणे होऊ लगाली. याचदरम्यान, पतीची ओळख चित्तोडगडमधील एका तरुणीशी झाली. दोघांमध्ये गाढ मैत्री झाली. हळूहळू त्यांच्यात प्रेम झाले. तसेच पती कुटुंबापासून दूर जाऊ लागला.

दरम्यान, हे नाते कायम ठेवण्यासाठी या दोघांमध्ये एक करार झाला होता. त्यानुसार पती सहा महिन्यात कुटुंबाला घेऊन मुंबईत येईल. त्यांना भेटण्यासाठी येईल. तसेच अन्य कुठल्या नात्यात राहणार नाही आणि मासिक खर्चासाठी पैसे देईल, असे ठरले. मात्र पतीने या सर्व बाबींचे उल्लंघन केले असा आरोप या महिलेने केला.

दरम्यान, त्या दोघांचे नाते मामाने जोडले होते. दुसऱ्या तरुणीसोबत पतीची भेट मामाने घालून दिली होती. त्यामुळे मामाविरोधात या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारRajasthanराजस्थानMumbaiमुंबई