शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

Accident : ५ मुलांसह रेल्वे ट्रॅकवर बसली होती रेल्वे गेटमॅनची पत्नी; ट्रेन दिसताच दोघं हात सोडून गेले अन् मग.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 21:19 IST

Accident : या घटनेमागचं कारण घरातील भांडणं असल्याचं सांगितलं जात आहे.

रेल्वेमार्गावर होणारे अपघात काही नवीन नाहीत. पण नेहमी एखाद्या चुकीमुळे निष्पाप लोकांना जीव गेल्यानं प्रत्येक घटना विचार करण्यास प्रवृत्त  करते. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या दुर्घटनेत एक महिला आणि तिच्या लहान मुलांना प्राण गमवावे लागले आहेत.

राजस्थानच्या दौस जिल्ह्यातील मंडावरमध्ये एका महिलेनं हे पाऊल उचललं  आहे. या घटनेदरम्यान आग्रा ते बांदीकुईकडे जात असलेल्या मालगाडीला धडकल्यामुळे महिला आणि तिच्या ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमागचं कारण घरातील भांडणं असल्याचं सांगितलं जात आहे.

ही महिला  पहिल्या पासूनच आपल्या दारू पित असलेल्या पतीमुळे हैराण झाली होती. सुचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून  महिला आणि ३ मुलांचा मृतदेह ताब्यात  घेतला आहे. वडील फरार झाल्यानंतर उरलेल्या २ मुलांची देखभाल कोण करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ट्रेनला येताना पाहून या मुलीनं हात सोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही २ मुलं जीव वाचवण्यात यशस्वी ठरली. या महिलेचा पती रेल्वे गॅटमन असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर पोलिस आरोपीला शोधण्याचा प्रयत्न असून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात