शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Accident : ५ मुलांसह रेल्वे ट्रॅकवर बसली होती रेल्वे गेटमॅनची पत्नी; ट्रेन दिसताच दोघं हात सोडून गेले अन् मग.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 21:19 IST

Accident : या घटनेमागचं कारण घरातील भांडणं असल्याचं सांगितलं जात आहे.

रेल्वेमार्गावर होणारे अपघात काही नवीन नाहीत. पण नेहमी एखाद्या चुकीमुळे निष्पाप लोकांना जीव गेल्यानं प्रत्येक घटना विचार करण्यास प्रवृत्त  करते. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या दुर्घटनेत एक महिला आणि तिच्या लहान मुलांना प्राण गमवावे लागले आहेत.

राजस्थानच्या दौस जिल्ह्यातील मंडावरमध्ये एका महिलेनं हे पाऊल उचललं  आहे. या घटनेदरम्यान आग्रा ते बांदीकुईकडे जात असलेल्या मालगाडीला धडकल्यामुळे महिला आणि तिच्या ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमागचं कारण घरातील भांडणं असल्याचं सांगितलं जात आहे.

ही महिला  पहिल्या पासूनच आपल्या दारू पित असलेल्या पतीमुळे हैराण झाली होती. सुचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून  महिला आणि ३ मुलांचा मृतदेह ताब्यात  घेतला आहे. वडील फरार झाल्यानंतर उरलेल्या २ मुलांची देखभाल कोण करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ट्रेनला येताना पाहून या मुलीनं हात सोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही २ मुलं जीव वाचवण्यात यशस्वी ठरली. या महिलेचा पती रेल्वे गॅटमन असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर पोलिस आरोपीला शोधण्याचा प्रयत्न असून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात