शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

परीक्षा देण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थिनींचे अपहरण, पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 6:42 AM

या प्रकरणी एकाच दिवशी अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

ठाणे : दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असून पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ठाण्यातील दोन मुली अद्यापही घरी परतल्या नसल्याची बाब पुढे आली आहे. या घटना ५ ते १८ मार्चदरम्यान घडल्या आहेत. या प्रकरणी एकाच दिवशी अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.बारावीतील मुलगी ही १८ वर्षीय असून, ती ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता भावाला परीक्षेला जात असल्याचे सांगून गेली होती. तिचा पेपर सुटल्यानंतर दुपारी २ला तिचा भाऊ व त्याचा मित्र तिला घेण्यासाठी मुंबईतील कॉलेजमध्ये गेले होते. पेपर सुटल्यावर ती कॉलेजच्या मैदानामधून बाहेर येताना झालेल्या गर्दीत गायब झाली. अवधेश सरोज नामक तरुणाने तिला आपण उत्तर प्रदेशमध्ये नेल्याचे फोन करून सांगितल्याचे मुलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.दुसऱ्या घटनेत दहावीतील मुलगी ही १६ वर्षीय असून ती १८ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ती सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने तिला कोणीतरी पळवून नेल्याचे तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी