शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अनैतिक प्रेमसंबधातून विवाहित महिलेने प्रियकरासह विहिरीत घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 19:06 IST

Extra Marital Affair : वर्ध्यातील घटनेने खळबळ, परिसरात उलटसुलट चर्चेला उधान

वर्धा : प्रेमसंबंधातून विवाहितेने तिच्या प्रियकरासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना वर्ध्यातील जुना म्हसाळा परिसरात १६ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मंगला राजेंद्र उमाटे (४०) रा. जुनी वस्ती म्हसाळा, महेश कमलाकर बारई (४०) रा. तळेगाव टा. ह.मु. वरुड अशी मृतकांची नावे आहेत.

मंगला आणि महेश या दोघांत प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. मंगला उमाटे हीचे शेत वणानाला परिसरात असलेल्या शिवारात आहे. मृतक मंगला मागील दोन वर्षांपासून बचतगटाचे काम करायची. १५ रोजी मंगला ही घरुन निघाली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तिच पती राजेंद्र याने सेवाग्राम पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल केली होती. मात्र, मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मंगला आणि महेशचा मृतदेह मंगलाच्या मालकीच्या असलेल्या शेतातील विहिरीत तरंगताना नागरिकांना दिसून आले.

नागरिकांनी तत्काळ याची माहिती सेवाग्राम पाेलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह विहरीबाहेर काढून उत्तरिय तपासणीसाठी सावंगी रुग्णालयात पाठविले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू