शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

गोव्यात महिनाभरात रस्ता अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 21:29 IST

सहा पादचाऱ्यांचा समावेश 

ठळक मुद्दे१ जानेवारीपासून ३0 एप्रिलपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात रस्ता अपघातांमध्ये ९७ बळी गेले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७२६ जणांना वाहतूक खात्याने चलन दिले.

पणजी - एप्रिल महिन्यात राज्यभरात रस्ता अपघातांमध्ये २७ बळी गेले. यात सहा पादचारी तसेच एका सायकलस्वाराचा समावेश आहे. १ जानेवारीपासून ३0 एप्रिलपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात रस्ता अपघातांमध्ये ९७ बळी गेले. 

वाहतूक खात्याकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार महिनाभरात २८४ अपघातांची नोंद झाली. यातील २४ अपघातांमध्ये बळी गेले. उत्तर गोव्यात ६ आणि दक्षिण गोव्यात १८ असे अपघात घडले. १७ अपघातांमध्ये गंभीर इजा झाल्या. उत्तर गोव्यात ६ तर दक्षिण गोव्यात ११ असे अपघात घडले. ७१ अपघात किरकोळ स्वरुपाचे होते. १७३ अपघातांमध्ये कोणालाही इजा झाली नाही. २७ बळींमध्ये उत्तर गोव्यातील अपघातांमध्ये ६ तर दक्षिण गोव्यात २१ जणांनी प्राण गमावले. यात ११ वाहनचालक, ६ पादचारी, ७ प्रवासी, १ सायकलस्वार व इतरांचा समावेश आहे. १६ जणांना गंभीर इजार झाल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७२६ जणांना वाहतूक खात्याने चलन दिले. उल्लंघनांविरुध्द पोलिसांनी आरंभलेल्या खास मोहिमेत पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.

- वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर केल्या प्रकरणी २७६ जणांविरुध्द गुन्हे नोंदविले. 

- निष्काळजीपणे आणि वेगाने वाहन हाकल्या प्रकरणी ५४४ जणांविरुध्द गुन्हे नोंद झाले.

- मद्यपान करुन वाहन चालविल्या प्रकरणी ५१९ जणांविरुध्द गुन्हे नोंद झाले. 

- काळ्या काचांचे वाहन वापरल्या प्रकरणी ४५२४ जणांविरुध्द गुन्हे नोंदविले. 

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवाtraffic policeवाहतूक पोलीस