शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

कशेळी खाडीच्या पुलावरून उडी मारून २० वर्षीय तरुणाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 7:55 PM

शोध घेऊनही तो अद्यापही मिळून आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देअरमान हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणो मोटारसायकल घेऊन भिवंडीत कॉल सेंटर येथे कामाला घरातून निघाला होता. वाहत्या पाण्यात अरमान हा वाहून गेला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. अरमान याच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी घेतली.

ठाणे - ठाणे पश्चिमेकडील कशेळी खाडीच्या पुलावरून मोटारसायकल उभी करून लोकमान्य नगर पाडा नंबर २ येथील रहिवासी असलेल्या अरमान इरफान अलवी (20) या तरूणाने सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ त्याचा शोध घेतला. मात्र, शोध घेऊनही तो अद्यापही मिळून आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अरमान हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणो मोटारसायकल घेऊन भिवंडीत कॉल सेंटर येथे कामाला घरातून निघाला होता. दुपारी 3 ते 3.15 वाजण्याच्या सुमारास कशेळी खाडीत कोणीतरी तरूण पडल्याची माहिती कापुरबावडी पोलिसांनी ठाणे महानगरपालिका  आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार,घटनास्थळी आपत्ती कक्ष आणि बाळकुम अग्रिशमक दलाच्या जवानांनी धाव घेत अरमानने कॉलम नंबर 1/540 येथून खाडीत उडी घेतली होती. त्या ठिकाणापासून काही अंतरार्पयत त्याचा शोध घेतला.परंतु, तो मिळून आला नाही. मात्र, ज्यावेळी उडी घेतली. त्यावेळी खाडीत ओहटी होण्यास सुरूवात झाली होती. तसेच खाडीचे पात्र मोठे असल्याने आणि त्यातच वाहत्या पाण्यात अरमान हा वाहून गेला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. अरमान याच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी घेतली. घरची परिस्थिती चांगली असताना त्याने असे का केले असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांना पडला आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याthaneठाणेPoliceपोलिस