शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी कामाला लागा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:56 PM

गरज पडेल त्यावेळी मदत करण्यास मी तत्पर राहीन.

ठळक मुद्देगांधीभवन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

औरंगाबाद : येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी आतापासूनच  कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी गांधी भवनात केले.

गांधीभवन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद शहर हे आता मोठे शहर बनले आहे; परंतु २५ वर्षांपासून मी तोच पाण्याचा प्रश्न आणि जलवाहिनीचा प्रश्न ऐकतोय. आता कुठेतरी हे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महापालिकेवर संधी मिळाली पाहिजे. मी हे नांदेड महापालिकेत करून दाखविले आहे. औरंगाबादेतही हे शक्य आहे.  गरज पडेल त्यावेळी मदत करण्यास मी तत्पर राहीन. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या मन:स्थितीत आपल्या नेत्या सोनिया गांधी नव्हत्या; परंतु महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची गरज असल्याचे आम्ही त्यांना पटवून दिले. त्या बैठकीला मी स्वतः होतो. त्यानंतर सोनिया गांधी यांनी या सत्ता स्थापनेला मान्यता दिली, हेही चव्हाण यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, प्रदेश पदाधिकारी अशोक सायन्ना, प्रकाश मुगदिया, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश नारनवरे आदींची भाषणे झाली. डॉ. पवन डोंगरे व नीलेश आंबेवाडीकर यांनी सूत्रसंचालन केले, हमद चाऊस यांनी आभार मानले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक