शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बायपासचे रुंदीकरण मनपाच्या अजेंड्यावर; नगररचना विभाग लवकरच देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:05 IST

बीड बायपास रोडवरील अपघात सत्रांमुळे महापालिकेची प्रचंड बदनामी होत आहे.

औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील अपघात सत्रांमुळे महापालिकेची प्रचंड बदनामी होत आहे. या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी बुधवारी महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केली. कनिष्ठ अधिकारी यावर उत्तर देण्यास असमर्थ ठरत असल्याचे लक्षात येताच मनपा आयुक्तांनी बायपासचा मुद्दा  अजेंड्यावर आहे. नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचारी अहवाल तयार करण्याचे काम करीत आहेत. लवकरच अंतिम निर्णय होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

नगरसेवक सिद्धांत शिरसाट,  गजानन बारवाल, स्वाती नागरे, शिल्पाराणी वाडकर यांनी मुद्दाा उपस्थित केला. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सी. एम. अभंग यांनी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे नमूद केले. विधि सल्लागार अपर्णा थेटे यांनी सांगितले की, न्यायालयाने यापूर्वीच आदेश दिले आहेत की, रीतसर भूसंपादन करून रुंदीकरण करावे. उपअभियंता एस. एस. कुलकर्णी यांनी हा विषय उपअभियंता ए. बी. देशमुख यांच्याकडे असल्याचे नमूद केले. अधिकाऱ्यांची ही टोलवाटोलवी लक्षात येताच आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी माईकचा ताबा घेतला. 

न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका आहेत. अपघात सत्र रोखावे, अशी मागणी एका याचिकेत आहे. दुसऱ्या याचिकेत मालमत्ताधारकांना बजावण्यात आलेल्या नोटीसला आव्हान देण्यात आले. तत्कालीन आयुक्तांनी सुनावणी घेऊन निकाल दिला नाही. नंतर मी सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारीही यासंदर्भात एक बैठक घेणार आहेत, असे ते म्हणाले.

सायकलवर केली बायपासची पाहणीच्बायपासवरील अपघात पाहून अस्वस्थ झालेल्या मनपा आयुक्तांनी स्वत: या रस्त्याची सायकलवर जाऊन पाहणी केल्याचे आज बैठकीत नमूद केले. महानुभाव आश्रम ते देवळाई चौकापर्यंत अपघात का होत आहेत, याचे आपण सायकलवरून बारीक निरीक्षण केले.च्अनेक वाहनधारक राँग साईडने ये-जा करतात, त्यामुळे अपघात होत आहेत. नगररचना विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा