शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

विद्युत खांबांवरील केबलचे जाळे हटविण्यासाठी याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 5:36 PM

शहरातील विद्युत खांबांवरून टाकलेले वायर व केबल हटविण्यासंदर्भात दाखल याचिकेत महावितरण कंपनीला प्रतिवादी करण्यात आले आहे.

औरंगाबाद : शहरातील विद्युत खांबांवरून टाकलेले वायर व केबल हटविण्यासंदर्भात दाखल याचिकेत महावितरण कंपनीला प्रतिवादी करण्यात आले आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.

शहरातील विद्युत खांबांभोवती अनेक प्रकारच्या बेकायदेशीर वायरचे जाळे पसरलेले असून, त्यामुळे अपघात आणि जीविताला धोका पोहोचत असल्याने त्याविरुद्ध योग्य त्या कारवाईचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका मुकेश राजेश भट यांनी अ‍ॅड. संदेश व्ही. हांगे यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार शहरात ४० ते ५० हजार पथदिवे आहेत. सर्व पथदिवे मनपाची मालमत्ता आहे.

त्याच्या देखभालीची जबाबदारीही महापालिकेची आहे. या पथदिव्यांभोवती खाजगी केबल चालक आणि इंटरनेट चालकांनी वायरचे जाळे पसरवले आहे. जालना रोड, जळगाव रोड आणि रेल्वेस्टेशन रोडवर अनेक ठिकाणी पथदिव्यांभोवती खाजगी वायरचे जाळे लटकलेले दिसते. याविषयीची अनेक छायाचित्रेही न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहेत. विद्युत कंपनीच्या खांबांचा वायर, केबल टाकण्यासाठी वापर होत असल्याने त्यांना प्रतिवादी करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावरून खंडपीठाने महावितरणला प्रतिवादी करीत, नोटीस बजावण्याचा आदेश दिला.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणHigh Courtउच्च न्यायालय