शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

औरंगाबादजवळ कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:33 PM

 या अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला होता.

औरंगाबाद : औरंगाबादजवळ कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दौलताबाद टी पाँईट ते माळीवाडा दरम्यान पहाटे चार वाजेच्या ही दुर्घटना घडली. पराग कुलकर्णी आणि अरूण काकडे अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 

पराग कुलकर्णी हा मूळचा नाशिकचा रहिवासी आहे. गेली काही वर्ष कामानिमित्ताने शहरातील तारांगण कासलीवाल इथल्या जी-5 सेक्टरमध्ये राहत होता. पराग हा कामानिमित्ताने मित्रासोबत बाहेर गेला होता. काम संपवून घरी परत येत असताना हा अपघात झाला आहे.  या अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला होता. क्रेन मागवून ही कार रस्त्यातून बाजूला करावी लागली. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांना घाटी रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी दोघे मृत झाल्याचं घोषित केले. पराग आणि अरुण दोघेही एका फायन्स कंपनीत कामाला होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग