शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:14 PM

करमाड: व्यापाºयांना भविष्यात व्यापार टिकवून ठेवायचा असेल तर यापुढे भविष्य काळात येणाºया संकटाला सामोरे जाण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, ...

करमाड: व्यापाºयांना भविष्यात व्यापार टिकवून ठेवायचा असेल तर यापुढे भविष्य काळात येणाºया संकटाला सामोरे जाण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केले.

औरंगाबाद तालुका व शहर व्यापारी महासंघाच्या वतीने करमाड येथे आयोजित दिवाळी स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी अध्यक्ष अजय शहा, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सचिव लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष हरसिंग गिल्हाडी, मराठवाडा चेंबर्स आॅफ कॉमर्सचे महासचिव राकेश सोनी, तालुकाध्यक्ष कल्याण उकर्डे, शहराध्यक्ष रामेशराव आघाडे, पंचायत समिती सभापती ताराबाई उकर्डे, तुकाराम महाराज तारो, उपसरपंच दत्तात्रय उकर्डे उपस्थित होते.

काळे म्हणाले की, राज्यातील शेतकºयांवर दुष्काळाचा डोंगर कोसळला आहे. तरी व्यापाºयांनी शेतकºयांना यापुढे काही दिवसांची सवलत देवून त्यांच्या प्रसंगावर सहकार्य करून त्यांना पाठबळ द्यावे. यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी यश मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास भावराव मुळे, दामू करमाडकर, विठ्ठल कोरडे, आबासाहेब भोसले, गणेश तारो,कृउबा संचालक दत्तूलाला तारो, नारायणराव मते,सुरेश भुतडा,भगवान मुळे, बालाप्रसाद भुतडा, सचिन कर्णावट जनार्धन मुळे,रवी पाटील,कृष्णा पोफळे यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाड व्यापारी महासंघाचे राहुल कोरडे,ज्ञानेश्वर उकर्डे, मनीष भुतडा,सचिन तारो,यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब भोसले यांनी केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद