शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा काढण्यास आज शेवटचा दिवस

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामान आधारित पीकविमा योजना काढली आहे.

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामान आधारित पीकविमा योजना काढली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा़़ विमा काढण्याचा आजचा शेवटचा दिवस असून शेतकऱ्यांनी विमा काढून घ्यावा, असे आवाहन नांदेड उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी केले आहे.पाऊस न पडल्यामुळे हवामानाची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. म्हणून शेतकऱ्यांनी निष्काळजीपणा न करता आपल्या पिकाचा विमा काढावा, आपल्या गावच्या दत्तक बँकेत अथवा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत हा विमा काढता येतो. शासनाने या योजनेसाठी नांदड जिल्ह्यातील चार पिकांची निवड केली आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा समावेश आहे. हा पीकविमा काढण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. विमा काढताना काही अडचण आल्यास कृषी सेवकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पावडे यांनी केले़ उपाध्यक्ष उमेश कोटलवार, सरचिटणीस किशन कल्याणकर, महेश देशमुख, प्रदीप मुळे, महेश मगर, गोपी मुदीराज, अतुल वाघ, रहिम पटेल, सुषमा थोरात आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)पीकविमा काढण्यास मुदतवाढ द्या - देवसरकरजून महिना संपत आला तरी पाऊस झाला नाही़ पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ अशा स्थितीत शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदमवाढ द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माधव देवसरकर यांनी केली आहे़