शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

कायदा हातात घेणाऱ्यांची गय नाही

By admin | Updated: October 14, 2014 00:40 IST

औरंगाबाद : मतदान प्रक्रियेच्या वेळी कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिला आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेच्या वेळी कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिला आहे. १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि निर्भयपणे पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. शहरात कोणत्याही ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला, तर जास्तीत जास्त पाच मिनिटांच्या आत पोलीस तेथे पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी सांगितले. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, मतदान प्रक्रियेत जर कुणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.