शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

दृश्य बाबींच्या पलीकडचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 13:35 IST

जे समोर दिसते, ते सर्वज्ञात असते. मात्र दृश्य बाबीच्या पलीकडे जाऊन त्याच्या विविध अंगाचा वेगवेगळ्या पद्धतीने केलेला विचार हा संशोधनाचा पाया असला पाहिजे.

 

 

सेलू : जे समोर दिसते, ते सर्वज्ञात असते. मात्र दृश्य बाबीच्या पलीकडे जाऊन त्याच्या विविध अंगाचा वेगवेगळ्या पद्धतीने केलेला विचार हा संशोधनाचा पाया असला पाहिजे, असे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांनी केले. नूतन महाविद्यालयात स्वारातीम विद्यापीठाच्या अविष्कार संशोधन महोत्सवाचे उद््घाटन कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. एस. एम. लोया हे होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, अविष्कार जिल्हा समन्वयक डॉ. सुनील मोडक, डॉ. सरकटे, डॉ. जेवे, डॉ. एम. एस. शिंदे, डॉ. महेंद्र शिंदे, अमोल मगर यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना संशोधनाची ओळख व्हावी, या हेतुने सुरु केलेला अविष्कार महोत्सव फलदायी ठरत असून विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद करीत विद्यासागर म्हणाले, संशोधन आधारित अध्यापन पद्धतीची आवश्यकता आहे. संशोधनाची आवड असेल तर सवड आपोआप मिळते. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक चिकित्सक वृत्ती, कुतूहल अंगी बाळगून संशोधनाकडे अधिक लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. आज देशात संशोधनाच्या अनेक संधी, संस्था, अर्थसहाय्य उपलब्ध आहे. याचा फायदा घेऊन येणार्‍या संकटाचा खंबीरपणे सामना करुन समाजासाठी जे काही करता येईल, त्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा डॉ.विद्यासागर यांनी व्यक्त केली.  मेघना जोशी हिने स्वागत गीत सादर केले. डॉ. निर्मला पद्मावत यांनी निवेदन सादर केले. सूत्रसंचालन डॉ. उत्तम राठोड तर डॉ. महेंद्र शिंदे यांनी आभार मानले. /(प्रतिनिधी)