शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबेना; साडेचार महिन्यांत ३२९ जणांनी संपवली जीवनयात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 6:46 PM

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. मागील साडेचार महिन्यांत ३२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. मागील साडेचार महिन्यांत ३२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड आहे. 

नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीतून सावरण्यासाठी शासकीय योजनांचा तरी शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणाही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत नसल्याचे चित्र आहे. परिणामी चोहोबाजूंनी होरपळलेला शेतकरी आत्महत्येकडे वळतो आहे, अशी भयावह परिस्थिती एकीकडे आहे, तर दुसरीकडे भाजपचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे त्यांची वैयक्तिक कारणे असल्याची विधाने करीत आहेत. ३२९ आत्महत्या झाल्याचा अहवाल महसूल विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यातील १६५ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत. ८० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. चौकशीसाठी ८४ प्रलंबित आहेत. १ कोटी ६५ लाख रुपयांची मदत शासनाने शेतकरी कुटुंबियांना दिली आहे. 

आत्महत्येची विभागनिहाय आकडेवारी 

जिल्हा         आत्महत्याऔरंगाबाद    ५४जालना         ३१परभणी         ४३हिंगोली         २६नांदेड            ३०बीड               ६०लातूर             ३३उस्मानाबाद    ५२....................

एकूण           ३२९

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार