शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

'...म्हणून मी पावसात भाषणाला उभा राहिलो'; रावसाहेब दानवेंची भरपावसात टोलेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 7:11 PM

आपसातील वादातून सरकारच्या गाडीचा अपघात अटळ आहे 

ठळक मुद्देसरकारची गाडी कुठपर्यंत चालेल हे सांगता येणार नाही 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी दानवे यांच्या भाषणाच्या वेळी अचानक पावसाचे आगमन झाले. नेमकी संधी साधत दानवे यांनी, 'असे म्हणतात कि, पावसात भाषण केल्याने यश मिळते. कदाचित पुढचे संकेत असे असू शकतात. यामुळे पाऊस सुरु असताना मी भाषणाला उभा राहिलो अशी टोलेबाजी करत त्यांनी भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ पसरला.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या अनोख्या भाषण शैलीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. भाषणात ग्रामीण भाषा, विविध उदाहरणांचा दाखला देत ते उपस्थितांची मने जिंकून घेतात. याचाच प्रत्येय शुक्रवारी सुद्धा आला. प्रसंग होता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा. 

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीयमंत्री दानवे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, या सरकारच्या कारभाराची स्टेरिंग दोघांच्या हातात आहे. ते कधी एकाच्या तर कधी दुसऱ्याच्या हातात असे सुरु असते. यामुळे या सरकारचा कधीही अपघात व्होऊ शकतो. राज्य कारभाराची स्टेरिंग एकाच्याच हातात राहिले तर जनतेचे प्रश्न सुटू शकतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादBJPभाजपा