शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सोयगाव तालुक्यातील २२ गावांची कृषी संजीवनी योजनेसाठी निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 7:02 PM

या गावात ग्रामसभांच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

सोयगाव (औरंगाबाद ): नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये तालुक्यातील २२ गावांची निवड करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना आधार मिळावा, तसेच पाणी व जमिनीची पोत सुधारण्यासोबतच लहान व मध्यम शेतकऱ्यांचा विकास साधल्या जावा, असा या योजनेचा उद्देश आहे. या गावात ग्रामसभांच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

या योजनेसाठी  तालुक्यात अठरा ग्रामपंचायतींच्या बावीस गावात या योजनेचा डंका वाजविण्यात येत आहे. ग्रामकृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात येऊन या समितीच्या मंजुरीने शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष राहणार असून  वैयक्तिक लाभाच्या योजनेत फळबाग, शेडनेट, पॉली हाऊस, बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, गांडूळखत व नादेप युनिट, शेततळे, तुषार, ठिबक, कांदाचाळ, सिमेंट बांधारे, मातीनाला बांध आदी कामांचा या योजनेत समावेश आहे.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती