शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाताची गोडी वाढली, वरण बेचव बनले

By admin | Updated: January 7, 2015 01:06 IST

औरंगाबाद : यंदा वर्षभराचा बासमती तांदूळ खरेदी केला असे कोणी म्हटले तर आपल्या भुवया उंचाविण्याची गरज नाही. कारण, बासमती सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या दरात विकला जात आहे.

औरंगाबाद : यंदा वर्षभराचा बासमती तांदूळ खरेदी केला असे कोणी म्हटले तर आपल्या भुवया उंचाविण्याची गरज नाही. कारण, बासमती सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या दरात विकला जात आहे. मात्र, डाळींचे भाव कडाडल्याने त्या खरेदीसाठी खिसा सैल करावा लागणार आहे. मागील तीन वर्षांपासून बासमतीच्या दराने किलोमागे शंभरी गाठल्याने बासमती श्रीमंतांचा तांदूळ बनला होता. मात्र, यंदा इराण, इराकमधून बासमतीची आयातच बंद झाल्याने उच्च प्रतीचा बासमती ग्रामीण भागापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. बासमतीचे दर एवढे गडगडले की, सेला बासमती ३२ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. मागील वर्षी १३० रुपयांत विक्री झालेला पंजाब व हरियाणातील शुद्ध बासमती सध्या ९० रुपये किलोने विकला जात आहे. राजस्थानचा बासमती ७० रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. ९५ रुपये विक्री होणारा पुसा बासमती सध्या ६० किलोने विक्री होत आहे. बासमतीचे दर घसरल्याने अन्य तांदळांचे भावही कमी झाले. किलोमागे १५ ते २० रुपयांपर्यंत कमी होऊन अंबेमोहर ४५ ते ५० रुपये, काली मूँछ ४५ ते ५० रुपये, कोलम ४४ ते ४८ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. तांदळाचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी सांगितले की, तांदळाच्या ५० पेक्षा अधिक व्हरायटी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. ३२ ते ९० रुपयांदरम्यान बासमती मिळत असल्याने ग्राहक अंबेमोहर, कोलम, काली मूँछऐवजी बासमती खरेदी करणे पसंत करीत आहेत.