शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘त्यांच्या’ कुटुंबांची पुन्हा पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 11:09 IST

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब घरातील कर्ता, कमविता सदस्य गेल्यानंतर निराधार होत असल्याची माहिती डिसेंबर २०१७ मध्ये समोर आली.

ठळक मुद्देआयुक्तांची माहिती : शेतकऱ्यांच्या दारी प्रशासनासह एनजीओचे प्रतिनिधी जाणार

औरंगाबाद : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब घरातील कर्ता, कमविता सदस्य गेल्यानंतर निराधार होत असल्याची माहिती डिसेंबर २०१७ मध्ये समोर आली. परंतु ही माहिती मंडळस्तरावर महसूल कर्मचा-यांनी कागदोपत्रीच संकलित केल्याचे दोन दिवसांपूर्वी एका परिषदेत समोर आले. प्रशासकीय कामकाजाव्यतिरिक्त एक जाणीव म्हणून पाहणी करण्यात आली होती. ४ एप्रिलपासून नव्याने पाहणी करण्यात येणार असून, यावेळी महसूल कर्मचा-यांसोबत एनजीओचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कुटुंबांना जीवन जगण्याचे साधन हवे असून, त्यांनी आपल्या गरजा आणि व्यथा दोन दिवसांपूर्वी झालेल्या परिषदेत मांडल्या होत्या. विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील ४६५ मंडळांतील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबाच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी, कर्मचाºयांना पाठविले होते. त्याचा अहवाल ७ डिसेंबर २०१७ रोजी तयार झाल्यानंतर धक्कादायक वास्तव पुढे आले होते. ३,९५१ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या दारी प्रशासन अधिकारी गेलेच नाहीत. आठही जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांतील सदस्यांशी त्यांनी चर्चाच केली नाही. कागदोपत्री अहवाल सादर करून ते कर्मचारी मोकळे झाले होते. त्या कुटुंबांची पुढच्या महिन्यापासून नव्याने पाहणी करण्यात येणार आहे.

रोजगाराभिमुख प्रशिक्षण, आरोग्य उपचार, कर्ज पुरवठा, वैरण विकास योजनेचा लाभ, वीज जोडणी, विहीर, शेततळे, गॅस जोडणी, राष्ट्रीय अन्न सुरक्षेतून धान्य पुरवठा, महात्मा फुले जनआरोग्य योजना, सामूहिक विवाह योजना, वसतिगृहाची सुविधा, शौचालय, घरकुल योजना, जन-धन बँक खाते, अर्थसहाय्य योजना, वेतन योजनांच्या अनुषंगाने गेल्या वर्षी पाहणी करण्यात आली होती. पुढील महिन्यात याच धर्तीवर पाहणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयDr Purushottam Bhapkarडॉ पुरुषोत्तम भापकरWomenमहिलाFamilyपरिवार