शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

राणा दाम्पत्य हनुमान चालीसा वाचते, याच्याशी सर्वसामान्यांना काही देणघेण नाही: सुजय विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 4:56 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना संपविण्यासाठी अग्रेसर आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळायला हव.

औरंगाबाद : राणा दाम्पत्य हनुमान चालीसा वाचतायत याच्याशी सर्वसामान्यांना काही देणेघेण नाही. आजूबाजूला जो बोगसपणा सुरु आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनदिन जीवनात काय बदल होणार आहे ? राज्यातील जनतेला हे सर्व पहावे लागते, ही फार मोठी शोकांतिका आहे. राज्य भारनियमनमुक्त व्हावे यासाठी सर्वपक्षांनी पुढाकार घ्यावा, शेती प्रश्नांवर बोलावे, असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी आज केले. ते शेंद्रा येथे एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यम प्रतिनिधींची बोलत होते. 

मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या कारणावरून मुंबईत मोठा राडा झाला. यात राणा दाम्पत्य सध्या कोठडीत आहे. यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी अत्यंत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्यात सध्या भारनियमन सुरु आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतकरी त्रस्त आहे. तसेच दुध दराचा प्रश्न आहेच. यावर कोणी बोलत नाही हे दुर्दैव आहे. सर्व पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोले पाहिजे. सध्या जे सुरु आहे त्याचा सर्वसामान्यांशी काही संबंध नाही. राणा दाम्पत्यांच्या हनुमान चालीसा पठणाने शेतकऱ्यांच्या जीवानात काही फरक पडणार नाही, असा टोलाही खासदार सुजय विखे यांनी लगावला.  

राष्ट्रवादी शिवसेनेला दोन वर्षात संपवणार एकीकडे एका पक्षांचे कार्यकर्ते नेत्याला सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यावर आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा संकल्प मेळावा सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना संपविण्यासाठी अग्रेसर आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळायला हव. त्यांनी आज जर यावर निर्णय घेतला नाही तर दोन वर्षात शिवसेना राहणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजेंडा शिवसेना संपविण्याचा आहे. तो त्यांनी वेळीच ओळखावा. जेवढ्या लवकर शिवसेना हा अजेंडा ओळखेल तेवढ्या लवकर पक्ष सावरले, असा सल्लाही खासदार सुजय विखे यांनी दिला.  

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेFarmerशेतकरीagricultureशेतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणा