शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

औरंगाबादवर आभाळमाया, गणेशोत्सवाच्या काळात रोज पावसाची हजेरी, आजही जोरदार बरसला

By विकास राऊत | Published: September 06, 2022 2:41 PM

शहर व परिसरात ३१ ऑगस्टपासून दररोज पावसाची हजेरी लागते आहे.

औरंगाबाद: शहर व परिसरात मंगळवार सकाळपासून आभाळ भरून आले होते, दुपारी बारा वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. ३१ आगस्ट पासून शहर व परिसरात रोज पाऊस हजेरी लावत असून यामुळे गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी भक्तांच्या आनंदावर विरजण पडते आहे. 

७ दिवसांपासून रोज पाऊस होत असला तरी वातावरण दिवसा दमट आणि रात्री थंड असे आहे. परिणामी साथरोग वाढत असल्याचे सांगन्यात येत आहे. जिल्ह्यात पिकांना जीवदान मिळाले आहे, काही लघु प्रकल्पात अद्याप जलसाठा कमी आहे, जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या १८ हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

शहर व परिसरात ३१ ऑगस्टपासून दररोज पावसाची हजेरी लागते आहे. सुरुवातीचे दोन दिवस जोरदार पाऊस झाला. एक दिवस मध्यम तर तीन दिवस रिमझिम पावसाने हजेरी लावली. मंगळवारी दुपारी १२ वाजेपासून पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. त्यानंतर जोरदार पाऊस झाला. 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद