शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वक्फ मालमत्तांची पोलिसांकडून चौकशी

By admin | Updated: January 17, 2016 00:06 IST

औरंगाबाद : शहरात अनेक वक्फ मालमत्तांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी वक्फ अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून खोटी कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांच्या जागा बळकावण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : शहरात अनेक वक्फ मालमत्तांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी वक्फ अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून खोटी कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांच्या जागा बळकावण्यात आल्या आहेत. वक्फ मालमत्तांसंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारीनंतर शनिवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले. क्रांतीचौक येथे वक्फ बोर्डाची ७ एकरपेक्षा अधिक जागा आहे. या जागेवर अगोदरच मोठमोठ्या टुमदार इमारती उभ्या आहेत. क्रांतीचौकात मागील आठवड्यात हरप्रीतसिंग निऱ्ह यांनी ज्युबिली पान सेंटर हटवून जागेचा ताबा घेतला होता. या जागेची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नसताना त्यांनी ताबा घेतला होता. शुक्रवारी आ. इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निऱ्ह यांनी ताबा घेतलेल्या जागेवर जाऊन लोखंडी जाळ्या तोडून टाकल्या. तेथील लोखंडी बोर्डही उखडून फेकला. यावेळी वक्फ अधिकारीही उपस्थित होते. जागेचा ताबा एमआयएमने वक्फ अधिकाऱ्यांना मिळवून दिला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार आ. जलील यांच्यासह दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखलक्रांतीचौक येथील वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून शुक्रवारी एमआयएमचे आ. इम्तियाज जलील व कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला होता. क्रांतीचौकात वक्फ बोर्डाची ७ एकरांहून अधिक जागा आहे. मुख्य रस्त्यावर वक्फ बोर्डाने काही नागरिकांना भाडे करारावर जागा दिली आहे. या जागेवर मागील आठवड्यात हरप्रीतसिंग निऱ्ह यांनी लोखंडी जाळी लावून ताबा मिळविला होता. या घटनेनंतर शुक्रवारी ‘एमआयएम’ने वक्फ बोर्डाला परत जागेचा ताबा मिळवून दिला होता. त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जागा ताब्यात घेण्यासाठी येथे बळाचा वापर केला. साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी विशेष शाखेचे एस.बी. धुमाळ यांच्या फिर्यादीवरून आ. जलील यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हरप्रीतसिंग निऱ्ह यांच्याविरुद्ध अतिक्रमण करणे आणि जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळविणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.