शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

सुखद ! आता औरंगाबादहून दीड तासांत गाठा बंगळुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 3:00 PM

शहरातून बहुप्रतीक्षित विमानसेवेला प्रारंभ

ठळक मुद्देबंगळुरूहून ९० प्रवासी दाखल, औरंगाबादहून ९२ प्रवासी रवाना

औरंगाबाद : औरंगाबादहून इंडिगोच्या बंगळुरू विमानसेवेला बुधवारी (दि.१६) सुरुवात झाली. या विमानसेवेमुळे दीड तासांत बंगळुरू गाठणे शक्य झाले आहे. पहिल्याच दिवशी बंगळुरूहून ९० प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले, तर औरंगाबादहून ९२ प्रवासी बंगळुरूला रवाना झाले. या एका विमानसेवेमुळे औरंगाबादला बंगळुरूबरोबर चैन्नईला हवाई कनेक्टिव्हिटी मिळाली आहे.

शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरू येथे शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांसाठी विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरते. कोरोनामुळे ही सेवा खंडित झाली होती. बंगळुरू गाठण्यासाठी पूर्वी रस्तेमार्गाने, अथवा मुंबई, पुण्यातून विमानाने जावे लागत होते. परंतु, आता या विमानसेवेमुळे विद्यार्थी उद्योजक, व्यावसायिकांचा प्रवास जलद होणार आहे. या सेवेत सातत्य राहण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

माहिती व तंत्रज्ञान उद्योगाला चालना

माहिती व तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रालाही या विमानसेवेचा फायदा होणार आहे. हे उद्योग शहरात वाढीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पहिल्या दिवशी ९० प्रवासी औरंगाबादेत आले आणि ९२ प्रवासी औरंगाबादहून बंगळुरूला गेल्याची माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन