शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

परभणी ४६.१ अंशावर; मराठवाड्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:39 AM

मराठवाड्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे

औरंगाबाद : उष्माघाताने मराठवाड्यात आणखी दोघांचा बळी गेला. शिरडशहापूर (जि. हिंगोली) येथील शेतकरी गंगाधर दामाजी आकमार (५२) आणि चारठाणा (जि. परभणी) येथील कुंडलिक भिवाजी खाडे (६५) या दोघांचा सोमवारी उष्माघातानेमृत्यू झाला. 

शिरडशहापूर येथील गंगाधर आकमार हे आपल्या शेतात बैलजोडीद्वारे शेती मशागतीचे काम करीत होते. दुपारी  ४ वाजता त्यांनी बैलजोडी लावून शेतात वखर लावला होता. अचानक चक्कर आली व ते शेतातच बेशुद्ध पडले. संध्याकाळी घरी न आल्यामुळे घरच्यांनी शेतात शोध घेतला असता ते मृतावस्थेत आढळले. त्यांचे कपडे रक्ताने भरलेले होते.  चारठाणा येथील कुंडलिक भिवाजी खाडे हे सोमवारी सकाळी गावातील टी.पॉईंटकडे जात असताना वाटेतच चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. ऊन लागल्यानेच कुंडलिक यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. 

कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)पुणे ३८.९, लोहगाव ३९.९, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३८.२, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.२, नाशिक ३८.१, सांगली ३९.६, सातारा ४०.८, सोलापूर ४३, उस्मानाबाद ४३, औरंगाबाद ४२, परभणी ४६.१, बीड ४४, अकोला ४५.३, अमरावती ४५, बुलडाणा ४१.५, ब्रम्हपुरी ४६.७, चंद्रपूर ४६.४, गोंदिया ४४.८, नागपूर ४६.७, वाशिम ४३.८, वर्धा ४६.५, यवतमाळ ४५.

टॅग्स :Sun strokeउष्माघातDeathमृत्यूMarathwadaमराठवाडा