Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) भाकड व वंध्यत्व पशुधनावर उपचार करुन ते उत्पादनात आणता यावेत, यासाठी ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे. ...
उन्हाचा पारा चांगला असेल तरच कृषिपंपही व्यवस्थित चालतो. ...
रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि कीटकनाशक, बीज प्रक्रिया औषधांचा पुरवठा केला जातो. ...
मागील पाच वर्षात किती बियाणे कंपन्यांना आणि विक्रेत्याला न्यायालयात शिक्षा झाली याची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. ...
या पाण्यामुळे जायकवाडीचा जिवंत जलसाठा ४४.२६ टक्के झाला ...
सहा महिन्यांनंतर विक्रीची द्यावे लागते माहिती ...
तांदळाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने, नवीन तांदळाचे भाव वधारलेले असतील. ...
''छगन भूजबळ यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी'' ...
काही ग्राहक लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करीत असल्याची माहिती महावितरणला मिळाली. ...