ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
राज्य सरकारने २०१८ पासून महाराष्ट्र राज्य नावीन्यता स्टार्टअप धोरण जाहीर केले होते. या धोरणात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) इन्क्युबेटर सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. ...