उद्धव ठाकरेंनी जुनी विचारधारा सोडली असून नवीन विचारधारा स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एमआयएमचा समावेश करण्यास त्यांची हरकत नसावी असं विधान इम्तियाज जलील यांनी केले आहे. ...
मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टला निवडणुकीत उमेदवार उतरवायचे की नाही हे ठरवणार आहे. तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. ...
भारताच्या तिरंगा झेंड्याचे डिझाइन बनविणारे पिंगली व्यंकय्या यांच्या सन्मानार्थ भारतीय पोस्ट विभागाने २००९ या वर्षी त्यांच्या जन्मदिवशी विशेष पोस्ट तिकीट प्रकाशित केले होते. ...