औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने औरंगाबाद जिल्हा परिषदेत आलेल्या ४५ पैकी १५ गरोदर माता, स्तनदा माता शिक्षिकांना मंगळवारपासून निर्विवाद रिक्त पदांवर पदस्थापना देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ...
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात सर्रासपणे वाहतूक नियम मोडून अल्पवयीन दुचाकीस्वार वाहने पळविताना दिसत आहेत. वाहतूक पोलिसांसह पालकही याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन दुचाकीस्वारांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे. ...
ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा पाण्यावाचून जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता समाजभान फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप केला जाणार आहे. ...
आत्मप्रेरणेचे झरे : एखाद्या शिक्षकाने ठरवले तर तो किती समर्पित होऊन समाजशिक्षक होऊ शकतो याचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे हरिदास तम्मेवार हे उदाहरण ठरावे. ...
मराठवाडा वर्तमान : १९७२ इतकाच यंदाचा दुष्काळ भयंकर आहे. शिवाय तो मराठवाड्यापुरता मर्यादित नाही. त्यावेळी पीक हातचे गेल्याने हातातोंडाची गाठ कशी पडेल, ही चिंता होती. यावेळी रोजगाराबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक बिकट आहे. खरीपपाठोपाठ रबीही गेले ...
आपल्या नद्या, आपले पाणी : दक्षिण गंगा गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात नाशिकजवळच्या त्रिंबकेश्वर येथे पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतातून होतो. उगमानंतर ती नाशिकपासून पूर्वेकडे दख्खनच्या पठारावरून नगर जिल्ह्याकडे वाहू लागते. ...
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. ...