अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये नेत्रदान बंधनकारक केलेले आहे. प्रत्येक मृत व्यक्तीचे नेत्रदान केले जाते. मृत्यूनंतर नेत्रदान करू नये, असे पत्र संबंधित व्यक्तीने लिहून ठेवले असेल तरच नेत्रदान टळते. ...
वाळूज महानगर : शासनाने हुंडासारख्या प्रथावर बंदी घातली आहे. पण अजूनही अनेक महिला याला बळी पडून अन्याय-अत्याचार निमुटपणे सहन करीत आहेत. कायद्याचे ज्ञान घेवून या अन्यायाला महिलांनी वाचा फोडावी, असे आवाहन औरंगाबादच्या न्यायाधिश पौर्णिमा कर्णिक यांनी शनि ...
वाळूज महानगर : सांडपाणी वाहून जाणाऱ्या मुख्य नाल्याच्या संरक्षक भिंतीच्या कामाला एमआयडीसी प्रशासनाने नुकतीच सुरुवात केली आहे. बजाजनगरातील नाल्यालगत राहणाºया नागरिकांची पावसाळ्यात होणारी गैरसोय या संरक्षक भिंतीमुळे दूर होणार आहे. ...
औरंगाबाद : ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण आवकच्या ३० टक्के शेतमाल हा ३ किंवा अधिक राज्यांतून येतो अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. येत्या काळात औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता असून, या निर ...
ललित : सकाळच्या स्वच्छ गार हवेने घामाच्या थेंबावर हळुवार फुंकर घालून मनालाही गारवा दिला होता. गाडीच्या खिडकीतून कोवळी सूर्यकिरणे नव्या दिवसाची साद घालत होती. ...
प्रासंगिक : कुणी आपणास असे म्हटले की, आपली वैचारिक पातळी उद्ध्वस्त आहे, आपणास वाहतुकीचे कायदे मोडण्याची सवय आहे, आपण संवेदनाशून्य व क्रूर आहात; दूरदृष्टीरहित आहात, बेभरवशाचे आहात, स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेबाबत अजिबात काळजी न करणारे आहात, भावना ...
निसर्गाच्या कुशीत : निसर्गाच्या अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानावर असणारा हा शिकारी पक्षी शेतातील उंदरांवर, उंदरामुळे होणाऱ्या प्लेगसारख्या रोगांवर, पक्ष्यांवर, सापांच्या वाढत्या संख्येवर अंकुश ठेवतो. त्यामुळे या पक्ष्याची नैसर्गिकरीत्या आपल्याला मदत होत ...
मराठवाडा वर्तमान : या मंडळींनी आमच्यावर चोरीचा आळ घेण्याच्या अगोदर जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाची कशी चोरी केली आहे, हे सांगावे. जायकवाडीच्या वर करंजवण, गंगापूर, दारणा, भंडारदरा, ओझरखेड, पालखेड, मुळा, निळवंडे ही धरणे तर बांधलीच; पण तरीह ...