वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेतील अनागोंदी कारभाराच्या शालेय व्यवस्थापन समितीने तक्रारी केल्या. यावरुन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देत पाहणी करुन या संबंधिचा अहवाल शिक्षणाधिका-यांना सादर केला. ...
समृद्धी महामार्गात जळगाव फेरण येथील एका कुटुंबाची जमीन गेली. मोबदला मिळण्याची वेळ येताच विभक्त राहणाऱ्या सूनबाईने आपला वाटा मागून आडकाठी आणली. जिल्हा प्रशासनानेही आक्षेप येताच मोबदला देण्याची प्रक्रिया थांबविली. त्यामुळे शेतकरी कुटुंब बुधवारी दुपारी ...
औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचा विळखा तिपटीने वाढला आहे. विशेष म्हणजे वातावरणानुसार डासांमध्ये बदल होत आहे. ...
जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. मागील पाच वर्षांपासून मनपाने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीच भरली नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गुरुवार, २७ डिसेंबरपासून हळूहळू पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा ...