संशोधनाचा विकास होणे आणि पारदर्शीपणा येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागातील प्रा. डॉ. डी. जी. रेगूलवार यांनी केले. ...
सिडकोला मागणीपेक्षा एमआयडीसीकडून कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिकांकडूनही टँकरला मागणी वाढली आहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात १५५ वा क्रमांक मिळविण्याची किमया औरंगाबादच्या आदित्य मिरखेलकर यांनी केली. त्यांच्याशी साधलेला संवाद... ...