शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

क्रीडा महोत्सवाचे ३१ मार्चपासून आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:52 PM

क्रीडा भारतीतर्फे पारंपरिक खेळांना चालना मिळावी या हेतूने ३१ मार्चपासून विविध खेळांच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत मल्लखांब, कबड्डी, गदायुद्ध, रस्सीखेच, जलतरण व ज्युदो खेळाच्या स्पर्धा रंगणार आहेत.

औरंगाबाद : क्रीडा भारतीतर्फे पारंपरिक खेळांना चालना मिळावी या हेतूने ३१ मार्चपासून विविध खेळांच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत मल्लखांब, कबड्डी, गदायुद्ध, रस्सीखेच, जलतरण व ज्युदो खेळाच्या स्पर्धा रंगणार आहेत. मल्लखांब स्पर्धा एन- ५ येथे, कबड्डी दगडूजी देशमुख महाविद्यालय येथे, गदायुद्ध भगवानबाबा मंगल कार्यालय येथे, रस्सीखेच पोलीस पब्लिक स्कूल येथे तर जलतरण स्पर्धा मनपाच्या सिद्धार्थ स्विमिंगपूल येथे होणार आहे. ज्युदोच्या स्पर्धा सहकारनगर येथील मनपा सभागृहात होणार आहे. या सर्व खेळासाठी मोफत प्रवेश असणार आहे. अधिक माहितीसाठी विनायक राऊत (मल्लखांब), आकाश जाधव (कबड्डी), गदायुद्ध (मच्छिंद्र राठोड), संदीप जाधव (रस्सीखेच), अभय देशमुख (जलतरण), विश्वास जोशी (ज्युदो) यांच्याशी संपर्क साधावा. क्रीडा महोत्सवात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन औरंगाबाद क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, विजयराव खाचणे, सुभाष शेळके, मीनाक्षी मुलियार, शिवाजी जोशी, केदार राहणे, विजय राठी आदींनी केले आहे.