शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

१000 घरकुलांचेच आले उद्दिष्ट

By admin | Published: July 17, 2017 11:25 PM

हिंगोली : गेल्या वर्षीचे ३ हजार घरकुलांचे उद्दिष्ट अजूनही पूर्ण झाले नाही. कधी आॅनलाईनची अडचण तर काही लाभार्थ्यांना पुढील हप्तेच मिळाले नसल्याने कामे ठप्प आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गेल्या वर्षीचे ३ हजार घरकुलांचे उद्दिष्ट अजूनही पूर्ण झाले नाही. कधी आॅनलाईनची अडचण तर काही लाभार्थ्यांना पुढील हप्तेच मिळाले नसल्याने कामे ठप्प आहेत. भर पावसाळ्यात लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ येत आहे. हिंगोली जिल्ह्याला गतवर्षी तीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले असले तरीही आता ही सर्व प्रक्रिया आॅनलाइन झाल्याने तीच त्रासदायक ठरत आहे. पारदर्शकतेसाठी आणलेली ही प्रक्रिया लाभार्थ्यांना मात्र काहीच कळत नसल्याने अडचण झाली आहे. फोटो अपलोडच केले जात नसल्याने दुसऱ्या हप्त्याचे काम करूनही लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळाला नसल्याची उदाहरणे आहेत. तर अभियंतेही या नव्या झंझटीमुळे या कामांकडे कानाडोळा करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच जुनी कामगिरी ठीकठाक नसल्याने यंदा केवळ हजार घरकुलांचेच उद्दिष्ट आले आहे. जिल्ह्यात जवळपास साडेसात हजार लाभार्थी सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार आधीच जाहीर झाले आहेत. त्यानंतर पुन्हा ग्रामसभा घेऊन यात बेघर व पात्र लाभार्थी देण्यास सांगितले होते. त्यात जवळपास २५ हजार जणांची नावे देण्यात आलेली आहेत. या लोकांचे नेमके काय होणार आहे, याचे अजून कोणीच काही सांगत नाही. त्यामुळे त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. त्यातच उद्दिष्टही कमी येत असल्याने २0२१ पर्यंत सर्व बेघरांना घरे देण्याचे स्वप्न कसे पूर्ण होणार, हा प्रश्नच आहे.