शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

पालकमंत्र्यांकडून 'त्या' घटनेची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 2:51 PM

घाटीत महिला निवासी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गंभीर दखल घेतली. तसेच गुरूवारी घाटी प्रशासनाकडून घटनेचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

औरंगाबाद : घाटीत महिला निवासी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गंभीर दखल घेतली. तसेच गुरूवारी घाटी प्रशासनाकडून घटनेचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता,  अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर,  उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, डॉ. सुरेश हरबडे, मार्डचे अध्यक्ष आबासाहेब तिडके, उपाध्यक्ष डॉ. अभिजीत कुलकर्णी, डॉ. अच्युत लघुळे आदींची यावेळी उपस्थिती होती. 

घाटीत वाढलेला गुंड, मवाल्यांचा वावर, निवासस्थानात अनाधिकृतपणे राहणारे रहिवासी यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मार्ड संघटनेने केली.  तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी सूचना केली. नवीन संरक्षक भिंत बांधण्यासाठी घाटीने ३ वर्षांपुर्वी दिलेला प्रस्ताव रेंगाळला  आहे. हा प्रस्ताव मार्गी लावण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. तसेच घाटीतील मेस्को आणि एमएसएफ या दोन सुरक्षा यंत्रणा असून  सुरक्षा यंत्रणेचे एक कोटी रूपयांचे बिल थकले आहे, हा प्रश्नही पालक मंत्र्यांपुढे मांडण्यात आला. 

शुक्रवारी होणाऱ्या डीपीसीच्या बैठकीत सुरक्षेसाठी घाटीला निधी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद