शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

पावसासाठी मुस्लिमबांधवाची नमाज, हिंदु बांधवांनी काढली दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 9:32 PM

मुस्लिमबांधवांनी गावच्या शिवेवर शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस नमाज अदाकरून पावसासाठी दुवा मागितली. वारकरी संप्रदायाच्या मंडळीने दिंडी काढून पावसासाठी देवाला साकडे घातले.

श्रीकांत पोफळे/शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव (अंबड) व कवडगाव (जालना ) अशा दोन्ही गावांतील मुस्लिमबांधवांनी गावच्या शिवेवर शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस नमाज अदाकरून पावसासाठी दुवा मागितली. रविवारी या उपक्रमाचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी हिंदु बांधवांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली व वारकरी संप्रदायाच्या मंडळीने दिंडी काढून पावसासाठी देवाला साकडे घातले.

औरंगाबाद जिल्हा तीन वर्षांपासून सतत दुष्काळाच्या छायेत असल्याने पशुधनाला लागणारे पिण्याचे पाणी सुद्धा विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे सर्वत्रच आता आपापल्या कुलदैवतांना नागरिक प्रार्थना करताना दिसत आहेत.

त्याची प्रचीती शुक्रवारी आषाडी एकादशीनिमित्ताने आली. जिल्ह्यात पावसासाठी औरंगाबाद तालुक्यातील दोन्ही कवडगावातील मुस्लिम बांधवांनी गावच्या शिवावर तीन दिवस नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला. नमाज अदा रविवार हा शेवटचा दिवस होता.

त्यावेळी गावातील बालगोपाळ, तरुण व महिलांनी गावच्या शिवपर्यंत दिंडी काढली व पावसासाठी देवाला साकडे घातले. या निमित्ताने सामाजिक एकतेचा संदेश जिल्ह्यात देण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक